"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
सुचे न काही दिसे न काही.. अंधकारमय जीवन झाले.. बोलू कुणाशी सांगु कुणाला.. व्यथेत मन मुक-बधीर झाले..
चाळणी जणू हृदयाची झाली.. हल्ला झेलुनि शब्दबाणांचा.. जन्मलोच का स्वतः विचारी.. शत्रूच जणू मी निज प्राणांचा..
-भूषण जोशी