"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Thursday 14 May 2015
दडपण ठेवू नकोस..
दडपण ठेवू नकोस..
रुसुनी कुणावर काय साधते तू.. मनात काय ते सांगून टाकावे.. जीवन अवघे हे दोन क्षणांचे.. वैर धरून का व्यर्थ करावे..
अबोल तुझा स्वभाव जरी गं.. दडपण तरी का हृदयी असावे.. बोलुनी कुंठा तुझिया मना तू.. दुख-पाषातून मुक्त करावे..
No comments:
Post a Comment