"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Thursday 22 January 2015
"मित्र असा नसावा.."
एकदा जुना मित्र भेटला..
काय कसा आहेस? बर्याच दिवसानी?
बरा आहे.. निवांत आहे..
तू कसा आहेस? काय करतोस?
चमकला चेहरा त्याचा सूर्या वानी..
मोठ्या कंपनीत रोजगार आहे..
नुकताच फ्लॅट बुक करून आलो..
सांगू लागला मग ऐठीत तो..
मला ही जाणुनी आनंद झाला..
तुझं काय चालू आहे भावा..
हसलो मी त्याचे प्रश्न ऐकूनी..
ऐकून चकित जरा तो झाला..
थट्टा करतोय रे मी तुझी..
ऐकूनी तो जरा शांत झाला..
मग काय करतोय आजकाल तू?
हसलो मी पण गम्मत समझुन..
तितक्यात एक बदल झाला..
रिकामा आणि बेकार आहेस तू ?
एका मागून एक जणू बाण खुपसले..
हो रे भावा असच समझ तू..
जाणे अचानक त्यास काय झाले..
हात त्यानी माझा झटकला..
तेथेच उभा राहिला मी..
काय जाणे त्यास काय वाटले..
तुटलेलं हृदय मोडलेलं मन मी वेचलं..
असा तो का वागला काहीच कळेना..
कोठे त्याला घ्यायची भरारी होती ?
खरं सांगितलं म्हणून का तू पळाला?
अरे तुला काही मी मागत नवतो..
असो रहा सुखी दोष नाही रे तुझा..
नसता भेटलास तरी चाललं असतं..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment